या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरिब, निराधार आणि समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक आधार देणे हा आहे, जेणेकरून त्यांचे दैनंदिन जीवन थोडे तरी सुसह्य होईल.

संजय गांधी निराधार अनुदान योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरिब, निराधार आणि समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक आधार देणे हा आहे